Mahayuti Government Evm Controversy: तीन महिन्यात राज्यातल्या सरकार कोसळणार’; शरद पवारांच्या जवळच्या माणसाचा खळबळजनक दावा
Mahayuti Government Evm Controversy: राज्यात महायुतीने विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने एकत्रित येत या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, या निकालानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले असून ईव्हीएमवरील वाद आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. Mahayuti Government Evm Controversy …